चंद्रशेखर गोखले - विकिपीडिया चंद्रशेखर गोखले हे एक मराठी लेखक व कवी आहेत ते चारोळी लेखनासाठी अधिक प्रसिद्ध आहेत चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यानी एके काळी सर्वांना झपाटून टाकले होते [१]
चंद्रशेखर गोखले यांचा ‘पंचविशीतला अवखळपणा’! ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’च्या आजच्या जमान्यापूर्वी तरुणाईला ज्या चारोळ्यांनी भुरळ घातली होती आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ते ज्या चारोळ्यांचा उपयोग करत होते त्या चारोळ्यांचे कर्ते चंद्रशेखर गोखले यांचा नवा चारोळी संग्रह उपलब्ध होणार आहे
मराठी चारोळ्या | Marathi Charolya | Marathi Global Village चारोळी (चार + ओळी) म्हणजे चार ओळीची कविता होय आणि या चारोळीच्या संग्रहाला (कडव्यांना) चारोळ्या (चार + ओळ्या) म्हटले जाते चारोळी हा काव्य प्रकार कवि, लेखक आणि साहित्यिक चंद्रशेखर गोखले यांनी इ स 1990-91 मध्ये निर्माण केला तुला शंभर वर्षे आयुष्य आहे काय हा मनुष्य आहे ? नाहीतर… मला तरी कूठे येतय पोहायला तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे